धाराशिव (प्रतिनिधी)- येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील बालरोगचिकित्सा विभाग अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने आपल्या महायुती सर...
जिल्ह्यातील खरीप संकटात; शासनाला अहवाल सादर करा- आमदार राणाजगजितसिंह पाटील
धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात पावसाने मोठी ओढ दिली आहे. परिणामी जिल्ह्यातील पिकांची अवस्था चिंताजनक बनली आहे. ऑगस्ट ...
जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी घेतला शारदीय नवरात्र महोत्सवाचा आढावा
धाराशिव (प्रतिनिधी)- श्री क्षेत्र तुळजापूर येथे होणारा श्री तुळजाभवानी देवीचा शारदीय नवरात्र महोत्सव यंदा दिनांक 11 ऑक्टोबरपासून मोठ्या उ...
कर्तव्यनिष्ठेने काम करणारे सुनिल हुंडेकर यांच्या निवृत्तीमुळे कार्यशाळेला उणिव भासेल
धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव येथील एसटी महामंडळाच्या विभागीय कार्यशाळेतील कार्यालयीन अधीक्षक सुनिल हुंडेकर 31 ऑगस्ट रोजी निवृत्त होत आहेत. ग...
डॉ. आंबेडकरच आपले आयडॉल असले पाहिजेत - चौगुले
धाराशिव (प्रतिनिधी) - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आचरणात आणणे आवश्यक आहे. पुढच्या पिढीला काय द्यायचे ? असेल तर ते डॉ. आंबेडकर यांचे ...
निमंत्रित पत्रकारांसाठी धाराशिवमध्ये ‘वार्तालाप' कार्यशाळा
धाराशिव (प्रतिनिधी)- भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयांतर्गत कार्यरत पत्र सूचना कार्यालय (पीआयबी),मुंबईच्या वतीने धाराशिव येथे मंग...
शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी नवे तंत्रज्ञान आणि संशोधनाचा उपयोग आवश्यक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नाशिक (प्रतिनिधी)- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले आहे. मात्र शेतकऱ्याला कर्जा...
कथित लाचप्रकरणात सिंदगावच्या सरपंचांना दिलासा
तुळजापूर (प्रतिनिधी)- घरकुलाच्या हप्त्यासाठी लाच मागितल्याच्या आरोपावरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या कथित कारवाईप्रकरणी सिंदगाव (ता...
24 हजारांचा प्रतिबंधित गुटखा जप्त
तुळजापूर (प्रतिनिधी)- तीर्थक्षेत्र तुळजापुरात प्रतिबंधित गुटख्याची विक्री खुलेआम सुरू असल्याची चर्चा असतानाच तुळजापूर पोलिसांनी मंदिर परिसरा...
जिजामाता नगरमध्ये वीजतारांचा विळखा; नागरिकांच्या जीविताला धोका
तुळजापूर (प्रतिनिधी) तुळजापूर शहरातील जिजामाता नगर परिसरात दाट वस्तीतून गेलेल्या विद्युत तारांमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर...
अर्धा पावसाळा संपत आला तरी दमदार पावसाची प्रतीक्षा
तुळजापूर (प्रतिनिधी)- भारत कृषिप्रधान देश असल्याचा अभिमान आपण मिरवतो; मात्र या कृषिप्रधान देशाचा कणा असलेला शेतकरीच आज संकटाच्या चक्रव्यूहा...
जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर ईटच्या अरबाज पठाणची गरुडझेप
भूम (प्रतिनिधी)- नशिबापेक्षा कर्तृत्व मोठे याची प्रचिती भूम तालुक्यातील ईट येथील अरबाज वहाबखाँ पठाण या जिद्दी तरुणाने आपल्या दैदिप्यमान यश...









