धाराशिव (प्रतिनिधी)- तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीला जीवे मारण्याची धमकी देऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार करत तिला गरोदर करणाऱ्या खामसवाडी (त...
[धाराशिव][horizontal][recent][5]
कळंब पोलिस ठाण्यातील दोन पोलिस अंमलदारांवर लाचलुचपत विभागाची धडक कारवाई
धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव जिल्ह्यातील कळंब पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या दोन पोलिस अंमलदारांविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) ...
धाराशिव येथे लोकमंगल फाउंडेशनचा सामुदायिक विवाह सोहळा संपन्न
तुळजापूर (प्रतिनिधी)- माजीमंत्री, आमदार सुभाष देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली लोकमंगल फाउंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेला 48 वा सामुदायि...
श्री तुळजाभवानी दर्शनार्थ भाविकांची गर्दी
तुळजापूर (प्रतिनिधी)- तुळजापूर महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेच्या दर्शनात मंगळवार दिनांक 12 रोजी भाविकांची तुफान गर्दी झाली होती...
जलजीवन मिशनची टाकी घाणीने भरली; घट्टेवाडीकरांचे आरोग्य धोक्यात
तुळजापूर (प्रतिनिधी)-: ग्रामस्थांना शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे या उद्देशाने जलजीवन मिशन अंतर्गत उभारण्यात आलेली पाण्याची टाकीच आता नागरिकांच...
कुलरचा करंट लागून चार वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू
तुळजापूर (प्रतिनिधी)-: तुळजापूर तालुक्यातील जवळगा येथील चार वर्षीय चिमुकल्याचा कुलरचा करंट लागून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना सोमवारी (द...
भाव नसल्याने कांदा पेटवून दिला
भुम (प्रतिनिधी)-: शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्याने बळीराजा पुन्हा एकदा संकटात सापडला आहे. भूम तालुक्यातील त्रिंतज येथील एका शेतकऱ्याने का...
धाराशिवमध्ये वाढत्या जातीय अत्याचारांविरोधात वंचित बहुजन आघाडी आक्रमक
परंडा (प्रतिनिधी)- जिल्ह्यात दिवसेंदिवस वाढत असलेल्या जातीय अत्याचारांच्या घटनांबाबत तीव्र चिंता व्यक्त करत वंचित बहुजन आघाडीच्या शिष्टमंडळा...
धाराशिव तालुक्यातील 110 ग्रामपंचायतच्या सरपंच आरक्षणाची सोडत 18 मे रोजी
धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील 110 ग्रामपंचायतीच्या सरंपच पदाचे आरक्षण जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी दि. 8 मे 2026 रोजी द...
राष्ट्रीय लोकअदालतीत हजारो प्रकरणांचा सामोपचाराने निपटारा
धाराशिव (प्रतिनिधी)- राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण,नवी दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण,मुंबई यांच्या निर्देशानुसार 9 मे 2...
आगीच्या घटनेत सुमारे दीड लाख रुपयांचे नुकसान
परंडा (प्रतिनिधी)- गोठ्याला आग लागून कडबा व इतर साहित्य जळून खाक झाल्याची घटना तालुक्यातील मौजे हिंगणगाव येथे आज सकाळी घडली.या घटनेत सुमारे...
कांदा उत्पादकांना तातडीचा दिलासा देऊन पर्यायी पीक धोरण राबवावे- आमदार राणाजगजितसिंह पाटील
धाराशिव (प्रतिनिधी)- राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी सध्या गंभीर आर्थिक संकटात सापडले असून त्यांना तातडीने दिलासा देण्याबरोबरच पर्यायी पीक धो...








