धाराशिव (प्रतिनिधी)- मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा चौथा दिवस असताना सरकार कोणतीही दखल घेत नाही. याच्या निषेधार्थ धाराशिव येथे समाजकल्य...
[धाराशिव][horizontal][recent][5]
7 वर्षांची प्रदीर्घ सेवा पूर्ण; ओ. एस. श्रीकांत बारगजे सेवानिवृत्त
भूम (प्रतिनिधी)- महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागात तब्बल 37 वर्षे प्रदीर्घ व उल्लेखनीय सेवा बजावल्यानंतर ओ. एस. श्रीकांत बारगजे हे 31 ऑगस्...
PIB वार्तालापाला मोजक्याच पत्रकारांना निमंत्रण; ग्रामीण पत्रकारांना डावलल्याने नाराजीचा सूर
भूम (प्रतिनिधी)- केंद्र शासनाच्या माहिती व प्रसारण विभागाच्या वतीने मंगळवार, दि. 1 सप्टेंबर 2026 रोजी धाराशिव शहरातील सिद्धाई हॉटेल येथे PI...
डीबीटी ऑनलाइन बंदमुळे दिव्यांगांचे तीन महिन्यांचे अनुदान रखडले; भूम येथे 3 सप्टेंबरपासून आमरण उपोषणाचा इशारा
भूम (प्रतिनिधी)- राज्य सरकारच्या डीबीटी ऑनलाइन प्रणाली बंद असल्यामुळे संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना आणि ...
धाराशिव जिल्हयासह उमरगा व लोहारा तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करावा
उमरगा (प्रतिनिधी)- यंदाच्या चालु हंगामात उमरगा व लोहारा सरासरीपेक्षा अत्यंत कमी व खंडीत पाऊस झाला आहे. सुरूवातीला थोडा पाऊस झाल्याने शेतकऱ्य...
ग्रामीण कला जिवंत ठेवण्यासाठी शासनाच्या मदतीची अपेक्षा- धनंजय खुडे
भूम (प्रतिनिधी)- शहराबरोबर ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात कलाकार दडलेला आहे. या कलाकारांचा सन्मान होणे गरजेचे आहे. मोबाईलमुळे गाव गाड्यातली ...
श्रीपतराव भोसले हायस्कूलमध्ये जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा संपन्न
धाराशिव (प्रतिनिधी)- येथील आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष गुरुवर्य के. टी. पाटील यांच्या 97 व्या जयंती निमित्त विविध स्पर्धेच...
शासकीय योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रदर्शन महत्त्वाचे माध्यम- जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार
धाराशिव (प्रतिनिधी)- केंद्र आणि राज्य शासनाच्या लोककल्याणकारी योजना समाजातील शेवटच्या घटकापर्यंत प्रभावीपणे पोहोचविणे आवश्यक आहे. शासनाच्या ...
जनविश्वास समूहाच्या व्हॉईस चेअरमन संध्या संतोष वीर ‘मराठवाडा कला गौरव 2026' पुरस्काराने सन्मानित
भूम (प्रतिनिधी)- सामाजिक बांधिलकी जपत गरजू व पालावरील कुटुंबांची दिवाळी गोड करण्यासह शहरातील व्यापारी वर्गाला आर्थिक पाठबळ देत व्यवसायवाढीसा...
12 हजारांहून अधिक शेतकऱ्यांचा पीकविमा अडचणीत
तुळजापूर (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील 12 हजारांहून अधिक शेतकऱ्यांकडून पीकविम्याचा भरणा घेऊनही त्यांचे विमा अर्ज नाकारण्यात आल्याचा गंभीर आरोप कर...
आई तुळजाभवानीच्या चरणी अर्पण झालेले सोने-चांदी वितळवण्याचा विचार
तुळजापूर (प्रतिनिधी)- महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई श्री तुळजाभवानी मातेच्या चरणी भाविकांकडून श्रद्धेपोटी तसेच नवसपूर्तीसाठी अर्पण करण्यात य...
सोयाबीन शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजारांची मदत द्या
तुळजापूर (प्रतिनिधी)- पावसाने तब्बल महिन्याहून अधिक काळ दडी मारल्याने धाराशिव जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. फुले व...










