तुळजापूर (प्रतिनिधी)- बालाजी अमाईन्स कंपनीच्या वतीने सीएसआर उपक्रमांतर्गत तुळजापूर तालुक्यातील गरजू दहावीच्या विद्यार्थ्यांना अपेक्षित प्...
[धाराशिव][horizontal][recent][5]
श्री तुळजाभवानी देवींच्या शाकंभरी नवरात्र महोत्सवास घटस्थापनेने उत्साहात प्रारंभ
तुळजापूर (प्रतिनिधी)- श्री तुळजाभवानी देवींच्या शाकंभरी नवरात्र महोत्सवास आज घटस्थापनेने भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला. दुपारी 12 वाजता मु...
युवकांच्या पुढाकारातून स्वच्छता मोहीम
धाराशिव (प्रतिनिधी)- दि. 28 डिसेंबर 2025 रोजी अहमदिया मुस्लिम जमाअतची युवक शाखा मजलिस ख़ुद्दाम-उल-अहमदिया उस्मानाबाद यांच्या वतीने वकार-ए-अमल...
आदर्श विद्यालयाच्या गणित साहित्य प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद
उमरगा (प्रतिनिधी)- येथील आदर्श विद्यालयात घेण्यात आलेल्या गणित साहित्य प्रदर्शनास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या प्रदर्शनात विद्यार्थ्यांन...
संसार हा क्षणिक असून त्यात अडकून पडण्याऐवजी ईश्वर भक्तीचा मार्ग स्वीकारणे आवश्यक- हभप गुरूराज महाराज देगलूरकर
उमरगा (प्रतिनिधी)- मानव जन्माला येतो तो कर्मभोगासाठी, संसार हा क्षणिक असून त्यात अडकून पडण्याऐवजी ईश्वर भक्तीचा मार्ग स्वीकारणे आवश्यक आहे. ...
ऑल इंडिया धनगर समाज महासंघ जिल्हाध्यक्षपदी झेलम शिंपले
धाराशिव (प्रतिनिधी)-ऑल इंडिया धनगर समाज महासंघ ,दिल्ली या संघटनेच्या वतीने झेलम शिंपले यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन धाराशिव जिल्हाध्यक्...
जनकल्याण द्रुतगती मार्ग कळंब-पारा- ईट मार्गे नेण्याची खासदार ओमराजे निंबाळकर यांची मागणी
धाराशिव (प्रतिनिधी)- नियोजित लातूर-कल्याण (जनकल्याण द्रुतगती मार्ग) हा महामार्ग धाराशिव जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा...
भुजंगराव नलावडे म्हणजे कौतुक सप्तर्षी- प्रा. ए. डी. जाधव
धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव जिल्हा आज ज्याठिकाणी आहे, तिथवर तो आणण्यासाठी अनेकांनी परिश्रम घेतले आहेत. त्यात छत्रपती क्रीडा पुरस्कार विजेत...
स्वतः कष्ट करून स्वावलंबी बनावे व उद्योजक बनावे- दिपक जोशी
तेर (प्रतिनिधी)- स्वत: कष्ट करून स्वावलंबी बनावे व उद्योजक बनावे असे आवाहन अमृत संस्थेचे राज्य व्यवस्थापक दीपक जोशी यांनी केले. धाराशिव त...
भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांची बैठक संपन्न
तेर (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील तेर येथे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांची बैठक नरेश अमृतराव यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली....
मुंबई येथे पर्यटनदृष्ट्या सर्वांगीण विकास करण्याच्या अनुषंगाने बैठक संपन्न
तेर (प्रतिनिधी)- आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी धाराशिव जिल्ह्यातील पर्यटन विकासाला चालना देण्याच्या अनुषंगाने मित्र कार्यालय, मुंबई येथे ...
उतार-चढाव हेच खरे जीवन; सरळ रेषा मृत्यूचे प्रतीक- राजयोगिनी ब्रह्मकुमारी उषा दिदी
वाशी (प्रतिनिधी)- भगवद्गीता हा जीवनाचा खरा आधार असून तो माणसाला प्रत्येक परिस्थितीत मार्ग दाखवते. आजच्या धावपळीच्या व धक्काधक्कीच्या जीवनात...











