तुळजापूर (प्रतिनिधी)- बुधवारी झालेल्या महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत भोगवटादार वर्ग-2 मधील जमिनी भोगवटादार वर्ग-1 मध्ये रूपांतरित...
सरदार साठवण तलाव दुरुस्ती निधी मिळणार
तुळजापूर (प्रतिनिधी)- गेल्या सुमारे 15 वर्षांपासून नादुरुस्त अवस्थेत असलेला आपसिंगा येथील सरदारा साठवण तलाव लवकरच दुरुस्त होणार असल्याची माह...
मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातील विद्यार्थ्यांचा साखर कारखाना अभ्यास दौरा
धाराशिव (प्रतिनिधी)- डॉ. बाबासाहेब आंबेडकर साखर कारखाना केशेगाव, येथे नुकतीच येथील तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग...
नीरा नरसिंहपूर येथे शनिवार संगीत मंडळाची संगीत सभा
धाराशिव (प्रतिनिधी)- श्री लक्ष्मी नरसिंह देवस्थान ट्रस्ट नीरा नरसिंहपुर येथे शनिवार संगीत मंडळाच्यावतीने नरसिंह दरबारात शास्त्रीय संगीत, न...
पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान जिल्हा प्रमुखपदी ॲड. अनिल काळे
धाराशिव (प्रतिनिधी)- पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महा अभियानांतर्गत जिल्हा प्रशिक्षण वर्ग प्रमुखपदी ॲड. अनिल सुखदेव काळे यांची नियुक्ती ...
स्टँडअप इंडिया योजनेंतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध नवउद्योजकांना 15 टक्के अनुदान ; लाभ घेण्याचे समाज कल्याणचे आवाहन
धाराशिव (प्रतिनिधी)- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जयंती वर्षानिमित्त केंद्र व राज्य शासनाकडून विविध सामाजिक आणि आर्थिक सक...
माणकेश्वर येथील मुर्तीवरील शेंदूर काढला
भूम (प्रतिनिधी)- भूम तालुक्यातील माणकेश्वर येथील प्रसिद्ध सटवाई मंदिरात देवीच्या मुखवट्यावर लावण्यात आलेला शेंदूर काढण्याच्या प्रक्रियेला अ...
शिवाजी कोण होता या पुस्तकाचे वंचित बहुजन आघाडीच्यावतीने परंडा येथे सामूहिक वाचन
परंडा (प्रतिनिधी)- वंचित बहुजन आघाडीच्या वतीने परंडा येथे शिवाजी कोण होता या गोविंद पानसरे लिखित पुस्तकाचे वाचन करण्यात आले. कॉ.गोविंद पानसर...
पत्रकाराला जातीवाचक शिवीगाळ नगरपरिषद कर्मचाऱ्याच्या निलंबनाची मागणी
परंडा (प्रतिनिधी)- शहरातील पत्रकाराला फोनवर अरेरावी करत जातीवाचक शिवीगाळ केल्याचा गंभीर प्रकार समोर आल्यानंतर नगरपरिषद कर्मचारी जगदीश सोंडगे...
NEET-UG- 2026 परीक्षेसाठी धाराशिवमध्ये कडक सुरक्षा ; परीक्षा केंद्रांभोवती 100 मीटर परिसरात कलम 163 लागू
धाराशिव (प्रतिनिधी)- राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा (NEET-UG - 2026) दि.3 मे 2026 रोजी दुपारी 2 ते 5 (दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी दुपारी ...
नागरिकांना वेळेत सेवा देणे हीच प्रशासनाची खरी जबाबदारी- जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार
धाराशिव (प्रतिनिधी)- शासनाच्या विविध विभागांकडून नागरिकांना पुरविल्या जाणाऱ्या सेवा वेळेत,पारदर्शकपणे आणि प्रभावीपणे मिळाल्या पाहिजेत. महार...
24 मेपर्यंत ई-पीक पाहणी अनिवार्य
धाराशिव (प्रतिनिधी)- उन्हाळी हंगाम 2025-2026 साठी राज्य शासनाच्या कृषी,पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागाच्या निर्णयानुस...









