तुळजापूर (प्रतिनिधी)- राजे तुकोजीराव होळकरांनी शिव समाधीच्या जीर्णोद्धारासाठी निधी दिला. वाघ्या कुत्र्या चा पुतळा उभारण्यासाठी निधी दिला नाही. हे सर्वांनी लक्षात घ्या. लक्ष्मण हाके अन्‌‍ गोपीचंद पडळकर हे धनगर विरूध्द मराठा असा वाद लावून राजकारण करू इच्छित आहेत. हे स्पष्ट दिसतेय. पण त्याला अठरा पगड जातीचे मावळे भीक घालणार नाहीत. 


पुतळा हटवला जाणारच

उलट समाधी परिसरात तुकोजीराव होळकर यांचे नावाचे फलक लावले तर सर्वात योग्य होईल. हाच तोडगा सर्वात योग्य राहील.

- योगेश केदार

 
Top