उस्मानाबाद / प्रतिनिधी:-
 कोरणा विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपायोजना म्हणून जिल्हाधिकारी यांनी जिल्हातील किराणा दुकानाने सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत.  याची जिल्हयातील  सर्व दुकानदार व नागरिकांनी नोंद घेऊन व प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहेण्
जिल्हयातील जो नागरिक अथवा स्थापना आदेशाचे उल्लंघन  करणारी व्यक्ती , संस्था अथवा संघटना महाराष्ट्र कोव्हीड १९ उपाययोजना नियम २०२० चे नियम ११ नुसार भारतीय दंड संहिता ( ४५ ऑफ १८६० ) कलम १८८ मधील तरतुदीनुसार दंडनिय- कायदेशीर कारवाईस पात्र राहील . सदर आदेशाची अंमलबजावणी आदेशाच्या दिनांकापासून तात्काळ लागु करण्यात येत आहेत ,असे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत 
 
Top