तेर (प्रतिनिधी)- विश्वकर्मा  योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवा असे आवाहन जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्षा अर्चनाताई पाटील यांनी केले.

 तेर येथे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती त्या बैठकीत अर्चनाताई पाटील बोलत होत्या.यावेळी सरपंच दिदी काळे,उपसरपंच श्रीमंत फंड, भास्कर माळी, नवनाथ नाईकवाडी,लतिका पेठे, नवनाथ पसारे,राहूल गायकवाड, सुनिल गायकवाड, विठ्ठल लामतुरे, गणेश फंड, संजय लोमटे,रामा कोळी, सोमनाथ फासे, अभिजित सराफ,अजित कदम, प्रवीण साळुंके,रवि पवार, सुरेश माने, बालाजी पांढरे,काका डक, मंगेश फंड,व कार्यकर्ते उपस्थित होते.


 
Top