तुळजापूर / प्रतिनिधी-
येथील श्री गँस सर्वीस एजेन्सी कडुन बँरेकेटींग लावल्याचे कारण पुढे करीत शुक्रवार पेठ भागातील रहिवाशांना गँस दिला जात नसल्याने नवराञोत्सव काळात या भागात वास्तव्य करणाऱ्या पुजारी व रहिवाशांना गैरसोयीना सामोरे जावे लागत आहे. याची चौकशी करुन दोषीवर योग्य ती कारवाई करण्याची मागणी होत आहे.