उस्मानाबाद / प्रतिनिधी-

कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती कै. अरुण आप्पासाहेब वीर यांच्या प्रथम वर्षशाद्धाच्या निमित्ताने आळणी येथे पुतळा अनावरण करण्यात आले.

हभप. प्रकाश महाराज बोधले, हभप. भगवान महाराज शास्त्री, हभप. महादेव महाराज तांबे यांच्या शुभहस्ते झाले पुतळा अनावरण झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर,  जि. प. अध्यक्षा अस्मिताताई कांबळे, राष्ट्रवादी काँगे्रसचे जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार, काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष विश्वास शिंदे, भाजपा जिल्हाध्यक्ष नितिन काळे, तेरणा साखर कारखाना माजी चेअरमन सुरेश  देशमुख, धनेश्वरी शिक्षण संस्थेचे संचालक डॉ. प्रतापसिंह पाटील, एस. पी. शुगर चेअरमन सुरेश पाटील, नितिन बागल, महेश नलवाडे, गंगाखेड शुगर संचालिका सुदामतीताई घुट्टे आळणी गावचे सरपंच प्रमोद वीर, विजयकुमार नांदे, बाबासाहेब घाटे, दत्तात्रेय किरदत्त, प्रदीप वीर, संदीप कोकाटे, श्रीपाल वीर, रविंद्र वीर, शंकर गाड़े, विश्वनाथ खरे, हरिदास म्हेत्रे, शाम लावंड, राजाआबा लावंड, लहू तोड़कर आदि उपस्तिथ होते.

 
Top