तुळजापूर / प्रतिनिधी-
नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पा अंतर्गत बारुळ येथे शेतकऱ्यांना बी बी एफ तंत्रज्ञान ( रुंद वरंबा)प्रशिक्षण देण्यात आले. यात बीजप्रक्रिया पेरणीसाठी एकरी 8 किलो बियाणे बचत? पावसातील खंड आणि अति अतिपवसाची पिकांचे संरक्षण यावर मार्गदर्शन करण्यात आले.मूलस्थानी जलसंधारणा करीत उपयुक्त उत्पादनात सरासरी एकारी 5 क्विंटल वाढ होते असे यावेळी सांगितले
यावेळी तालुका कृषी अधिकारी नामदेव जाधव, तंत्र अधिकारी जिल्हा अधीक्षक कृषी अधीकारी कार्यालय उस्मानाबाद सचिन पांचाळ , HRD मुक्ताजी कांबळे , मंडळ कृषी अधिकारी जाधव , कृषी पर्यावेक्षक आलमले सर, कृषी सहाय्यक व्ही.डी. माळी, समुह सहाय्यक कालिदास साठे, महेश शेगदार, उमेश माळीबनकर, भवानी शंकर ऍग्रो कंपनी लि. सर्व सदस्य इतर शेतकरी उपस्थित होते.
नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पा अंतर्गत बारुळ येथे शेतकऱ्यांना बी बी एफ तंत्रज्ञान ( रुंद वरंबा)प्रशिक्षण देण्यात आले. यात बीजप्रक्रिया पेरणीसाठी एकरी 8 किलो बियाणे बचत? पावसातील खंड आणि अति अतिपवसाची पिकांचे संरक्षण यावर मार्गदर्शन करण्यात आले.मूलस्थानी जलसंधारणा करीत उपयुक्त उत्पादनात सरासरी एकारी 5 क्विंटल वाढ होते असे यावेळी सांगितले
यावेळी तालुका कृषी अधिकारी नामदेव जाधव, तंत्र अधिकारी जिल्हा अधीक्षक कृषी अधीकारी कार्यालय उस्मानाबाद सचिन पांचाळ , HRD मुक्ताजी कांबळे , मंडळ कृषी अधिकारी जाधव , कृषी पर्यावेक्षक आलमले सर, कृषी सहाय्यक व्ही.डी. माळी, समुह सहाय्यक कालिदास साठे, महेश शेगदार, उमेश माळीबनकर, भवानी शंकर ऍग्रो कंपनी लि. सर्व सदस्य इतर शेतकरी उपस्थित होते.