कळंब / प्रतिनिधी -
जगण्यासाठी कळंब शहरात (जि. उस्मानाबाद)  येथे आलेले बहुरुपी (रायंदन) कुटुंबाना लॉकडाऊनमुळे उपासमारीचा सामना करवा लागत आहे. त्यांना आधार देण्यासाठी पर्याय  संस्थेच्या माध्यमातून धान्याचे वाटप  करण्यात आले.
यावेळी विश्वनाथ  तोडकर , डा. हर्षदा तोडकर, रुषीकेश तोडकर, आश्रुबा गायकवाड, सुनील कांबळे उपस्थीत होते.

 
Top