कळंब / प्रतिनिधी -
जगण्यासाठी कळंब शहरात (जि. उस्मानाबाद) येथे आलेले बहुरुपी (रायंदन) कुटुंबाना लॉकडाऊनमुळे उपासमारीचा सामना करवा लागत आहे. त्यांना आधार देण्यासाठी पर्याय संस्थेच्या माध्यमातून धान्याचे वाटप करण्यात आले.
यावेळी विश्वनाथ तोडकर , डा. हर्षदा तोडकर, रुषीकेश तोडकर, आश्रुबा गायकवाड, सुनील कांबळे उपस्थीत होते.
जगण्यासाठी कळंब शहरात (जि. उस्मानाबाद) येथे आलेले बहुरुपी (रायंदन) कुटुंबाना लॉकडाऊनमुळे उपासमारीचा सामना करवा लागत आहे. त्यांना आधार देण्यासाठी पर्याय संस्थेच्या माध्यमातून धान्याचे वाटप करण्यात आले.
यावेळी विश्वनाथ तोडकर , डा. हर्षदा तोडकर, रुषीकेश तोडकर, आश्रुबा गायकवाड, सुनील कांबळे उपस्थीत होते.