तेर/प्रतिनिधी-
श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कर्मवीर मामासाहेब जगदाळे यांच्या 117 व्या जयंतीनिमित्त तेर ता उस्मानाबाद येथील महाराष्ट्र संत विद्यालयात दि. 29 जानेवारी ते 4 फेबु्रवारी या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या कर्मवीर सप्ताह सोहळ्याची मंगळवार दिनांक 4 फेब्रुवारी रोजी मिरवणुकीने सांगता झाली.
प्रारंभी सेवानिव्रत्त मुख्याध्यापक एस.बी. नाईकवाडी , विश्वनाथ अबदारे , नारायण भंडारे यांच्या हस्ते कर्मवीर डॉ मामासाहेब जगदाळे व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले. यावेळी शिक्षक पालक संघाचे अध्यक्ष राहुल भोरे , शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बबलू मोमीन , सोसायटीचे चेअरमन रियाज कबीर , अॅड बालाजी भक्ते ,नरहरी बडवे, केशव सलगर , तानाजी बंडे , तानाजी पिंपळे , शाहबाझ मुलांनी , माधव मगर ,राजेंद्र माने, अशोक डंक , हनुमंत पवार , मयुर लोंढे आदि मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी कर्मवीर सप्ताह निमित्त लेझीम व टिपरी पथकाद्वारे विविध प्रकारच्या कलाविष्काराचे सादरीकरण करत गावांतून भव्य जनजागरण फेरी काढण्यात आली.
विशेष म्हणजे या जनजागरण फेरीचे खास आकर्षण ठरले " मोबाईल फोनच्या आती वापरामुळे मानवी आरोग्यावर होणारे दुष्परिणाम दाखवणारा" चित्ररथ आकर्षणाचा विषय ठरला. यावेळी मुख्याध्यापक एस एस बळवंतराव , एम. एन .भंडारे , डी. डी. राऊत, एम. एल. कांबळे, ए. बी. वाघीरे, आर.एम.देवकते, एम.एन.शितोळे, ए.एन.रणदिवे , एस. यू. गोडगे, ए.डी.राठोड , हरी खोटे, एम.एन.नंरसिगे, ए. बी. नितळीकर, एस.डी. घाडगे , महंमद बागवान , सतिश भालेराव , ज्ञानेश्वर काळे , एस .आर. पाटील , एस. एस. सामटे आदिंसह शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा-यांनी सप्ताह सोहळा यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.
श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कर्मवीर मामासाहेब जगदाळे यांच्या 117 व्या जयंतीनिमित्त तेर ता उस्मानाबाद येथील महाराष्ट्र संत विद्यालयात दि. 29 जानेवारी ते 4 फेबु्रवारी या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या कर्मवीर सप्ताह सोहळ्याची मंगळवार दिनांक 4 फेब्रुवारी रोजी मिरवणुकीने सांगता झाली.
प्रारंभी सेवानिव्रत्त मुख्याध्यापक एस.बी. नाईकवाडी , विश्वनाथ अबदारे , नारायण भंडारे यांच्या हस्ते कर्मवीर डॉ मामासाहेब जगदाळे व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले. यावेळी शिक्षक पालक संघाचे अध्यक्ष राहुल भोरे , शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बबलू मोमीन , सोसायटीचे चेअरमन रियाज कबीर , अॅड बालाजी भक्ते ,नरहरी बडवे, केशव सलगर , तानाजी बंडे , तानाजी पिंपळे , शाहबाझ मुलांनी , माधव मगर ,राजेंद्र माने, अशोक डंक , हनुमंत पवार , मयुर लोंढे आदि मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी कर्मवीर सप्ताह निमित्त लेझीम व टिपरी पथकाद्वारे विविध प्रकारच्या कलाविष्काराचे सादरीकरण करत गावांतून भव्य जनजागरण फेरी काढण्यात आली.
विशेष म्हणजे या जनजागरण फेरीचे खास आकर्षण ठरले " मोबाईल फोनच्या आती वापरामुळे मानवी आरोग्यावर होणारे दुष्परिणाम दाखवणारा" चित्ररथ आकर्षणाचा विषय ठरला. यावेळी मुख्याध्यापक एस एस बळवंतराव , एम. एन .भंडारे , डी. डी. राऊत, एम. एल. कांबळे, ए. बी. वाघीरे, आर.एम.देवकते, एम.एन.शितोळे, ए.एन.रणदिवे , एस. यू. गोडगे, ए.डी.राठोड , हरी खोटे, एम.एन.नंरसिगे, ए. बी. नितळीकर, एस.डी. घाडगे , महंमद बागवान , सतिश भालेराव , ज्ञानेश्वर काळे , एस .आर. पाटील , एस. एस. सामटे आदिंसह शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा-यांनी सप्ताह सोहळा यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.