उस्मानाबाद/प्रतिनिधी-
पोलीस ठाणे डोके गुन्हा रजिस्टर नंबर 247/2019 कलम 306,120 (ब) 406,409,420,34 भादवी प्रमाणे गुन्हा दाखल असून या गुन्ह्याचा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी कळंब श्री. सुरेश पाटील हे करीत आहेत.
यामध्ये मयत दिलीप शंकर ढवळे राहणार कसबे तडवळे यांनी दि. 12 एप्रिल 2019 रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. मरण्यापूर्वी त्यांनी त्यांच्या खिशामध्ये चिठ्ठी लिहून ठेवली. असून त्याचीही मध्ये तेरणा कारखाना चालू करण्यासाठी वसंतदादा बँकेत सातबारा गहाण ठेवून चार एकर जमिनीवर बोजा चढविण्याचा ओमराजे निंबाळकर व विजय दंडनाईक यांनी भाग पाडले. व त्या जमिनीचा तीन वेळेस लिलाव पुकारला व माझी मान आणि केली. सततचा दुष्काळ व यांनी केलेली फसवणूक यामुळे माझे व माझ्या कुटुंबाचे खूप हाल झाले. त्यामुळे मी याला कंटाळून आत्महत्या करीत आहे. वगैरे वरून पोस्ट डोकी अमृत अठरा-एकोणीस कलम 174 सीआरपीसी प्रमाणे दाखल करण्यात आला होता.
त्यामध्ये चौकशी अंती पोलीस निरीक्षक श्री. वेव्हळ पोलीस ठाणे ढोकी यांनी सरकार तर्फे फिर्यादी होऊन फिर्याद दिल्याने दि. 14 सप्टेंबर 2019 रोजी गुन्हा दाखल करून पुढील तपास प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. तरी आणखी कोणी शेतकरी ऊस तोडी मुकादम व इतर यांची तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखाना डोकी वसंतदादा नागरी सहकारी बँक मर्यादित उस्मानाबाद जय लक्ष्मी शुगर प्रायव्हेट लिमिटेड नितळी विजय दंडनाईक व ओमराजे निंबाळकर यांच्या कडून अशाप्रकारे विश्वासघात फसवणूक सारखा प्रकार घडलेला आहे. काय? आणि असल्यास त्यांनी उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय कळम यांच्याशी संपर्क साधून सर्व पुराव्या निशी व कागदपत्रांचा भेट घेऊन आपले म्हणणे मांडावे. तसेच 0 2473-263100 या क्रमांकावर ही संपर्क साधावा. असे आवाहन उपविभागीय पोलिस अधिकारी कळंब श्री. सुरेश पाटील यांनी केले आहे.
पोलीस ठाणे डोके गुन्हा रजिस्टर नंबर 247/2019 कलम 306,120 (ब) 406,409,420,34 भादवी प्रमाणे गुन्हा दाखल असून या गुन्ह्याचा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी कळंब श्री. सुरेश पाटील हे करीत आहेत.
यामध्ये मयत दिलीप शंकर ढवळे राहणार कसबे तडवळे यांनी दि. 12 एप्रिल 2019 रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. मरण्यापूर्वी त्यांनी त्यांच्या खिशामध्ये चिठ्ठी लिहून ठेवली. असून त्याचीही मध्ये तेरणा कारखाना चालू करण्यासाठी वसंतदादा बँकेत सातबारा गहाण ठेवून चार एकर जमिनीवर बोजा चढविण्याचा ओमराजे निंबाळकर व विजय दंडनाईक यांनी भाग पाडले. व त्या जमिनीचा तीन वेळेस लिलाव पुकारला व माझी मान आणि केली. सततचा दुष्काळ व यांनी केलेली फसवणूक यामुळे माझे व माझ्या कुटुंबाचे खूप हाल झाले. त्यामुळे मी याला कंटाळून आत्महत्या करीत आहे. वगैरे वरून पोस्ट डोकी अमृत अठरा-एकोणीस कलम 174 सीआरपीसी प्रमाणे दाखल करण्यात आला होता.
त्यामध्ये चौकशी अंती पोलीस निरीक्षक श्री. वेव्हळ पोलीस ठाणे ढोकी यांनी सरकार तर्फे फिर्यादी होऊन फिर्याद दिल्याने दि. 14 सप्टेंबर 2019 रोजी गुन्हा दाखल करून पुढील तपास प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. तरी आणखी कोणी शेतकरी ऊस तोडी मुकादम व इतर यांची तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखाना डोकी वसंतदादा नागरी सहकारी बँक मर्यादित उस्मानाबाद जय लक्ष्मी शुगर प्रायव्हेट लिमिटेड नितळी विजय दंडनाईक व ओमराजे निंबाळकर यांच्या कडून अशाप्रकारे विश्वासघात फसवणूक सारखा प्रकार घडलेला आहे. काय? आणि असल्यास त्यांनी उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय कळम यांच्याशी संपर्क साधून सर्व पुराव्या निशी व कागदपत्रांचा भेट घेऊन आपले म्हणणे मांडावे. तसेच 0 2473-263100 या क्रमांकावर ही संपर्क साधावा. असे आवाहन उपविभागीय पोलिस अधिकारी कळंब श्री. सुरेश पाटील यांनी केले आहे.