
मुंबई येथे झालेल्या 26/11च्या भ्याड हल्यात शहीद झालेल्या जवानांना शिवसेना भारतीय विद्यार्थी सेना व राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस तर्फे आदरांजली वाहण्यात आली.
यावेळी विकास पिनू भोसले, रोहित चव्हाण, बापूसाहेब नाईकवाडी, सागर इंगळे, अर्जुन साळुंखे, पृथ्वीराज रोचकरी, दुर्गेश साळुंखे, प्रेम कदम, प्रसाद उंडरे व मित्र परिवाराची उपस्थितीत होती.