तुळजापूर  (प्रतिनिधी)-  श्री क्षेत्र तुळजापूर येथे उन्हाळातील ,वसंत ऋतू मध्ये उकाड्या पासून आई जगदंबा मातेस थंडावा मिळावा म्हणून देवीस चैत्र (गुडीपाडवा) ते मृग नक्षत्र (एप्रिल ते जून) या कालावधीत देवीस हाताने (कापडी पंखा ) याने दररोज  दुपारी ०१ ते ०४ पर्यंत वारा घालण्याची परंपरा आज मिती पर्यंत चालू आहे व दुपारी ४ वाजता देवीजीस  कैरीचे पन्हे,सरबत वाळा नैसर्गिक पद्धतीने तयार केलेले  शीतपेय हे चांदीच्या तांबे, फुलपात्रे यामध्ये देवीला दाखवण्यात येते व भाविकांना प्रसाद म्हणून देण्यात येते.

 
Top