उस्मानाबाद / प्रतिनिधी-
भूम तालुक्यातील अंजनसोंडा येथील विठ्ठल लक्ष्मण क्षीरसागर (वय- ६५ वर्ष) यांचे कोरोनाचे उपचार सुरु असताना दि.२७ मे रोजी सह्याद्री हॉस्पिटल येथे दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, विवाहित २ मुले, १ मुलगी, सुना, जावई व नातवंडे असा परिवार आहे. ते पत्रकार श्रीराम क्षीरसागर यांचे वडील होते.