उस्मानाबाद/ प्रतिनिधी-

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक केल्यानंतर राज्यभरात भाजप शिवसेना वाद पेटला असून आरोप प्रत्यारोप होत आहेत.जगाला तालिबान पासून आणि महाराष्ट्राला धनुष्यबाण पासून खरा धोका आहे असे ट्विट भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी केले आहे. आमदार पाटील यांनी राणे यांच्या अटकेचा निषेध ट्विट करून केला आहे.


 
Top